भारत स्वतंत्र झाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल यांच्यासारख्या नेत्यांचे देशाला नेतृत्व अन् मार्गदर्शन लाभले असते, तर भारताचे भवितव्य निश्चितच बदलले असते. ...
नागरिकांमध्ये मतदानाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी दारूच्या बाटल्यांवर स्टिकर्स लावण्याची शक्कल झाबुआ जिल्हा प्रशासनाने लढवली होती; परंतु चौफेर टीका झाल्यानंतर अखेर हा निर्णय मागे घ्यावा लागला. ...
चंद्रावरून पृथ्वीवर आलेल्या सुमारे साडेपाच किलो वजनाच्या उल्काखंडाची अमेरिकेतील ‘आरआर आॅक्शन’ या कंपनीने शनिवारी आयोजित केलेल्या लिलावात सहा लाख १२ हजार ५०० डॉलरना विक्री झाली. ...
‘हिटमॅन’ रोहित शर्माचे (१५२*) दमदार नाबाद दीडशतक आणि कर्णधार विराट कोहलीचे (१४०) आक्रमक शतक या जोरावर भारताने ३२३ धावांचे मोठे आव्हान अवघ्या ४२.१ षटकात २ फलंदाजांच्या मोबल्याद पार करुन वेस्ट इंडिजचा पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये ८ गड्यांनी धुव्वा उडव ...
आशियाई स्पर्धेत पदकाविना परतावे लागल्यानंतर युवा आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदकासह दोन पदक पटकावणारी नेमबाज मनू भाकरने पालेम्बांगमध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली असल्याचे म्हटले आहे. ...
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भ्रष्टाचार आणि फिक्सिंगचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात पसरल्याचे पुरावे देत एका इंग्रजी वृत्तवाहिनीने क्रिकेटविश्वात खळबळ माजवली आहे. ...
स्टार मल्ल बजरंग पूनिया याने अपेक्षित कामगिरी करताना उपांत्य फेरीत क्यूबाच्या अलेजांद्रो एनरिक तोबियेर याला ४-३ असे पराभूत करत विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्ण पदकाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. ...
बेल्जियन-अमेरिकी रसायनशास्त्रज्ञ लिओ हेंड्रिक बॅकलँड यांनी ‘सिंथेटिक प्लॅस्टिक’चा शोध लावला, तेव्हा त्यांना स्वप्नातही कधी वाटले नसेल की, आपला हा शोध भविष्यात जगासाठी घातक ठरू शकेल! ...
धर्मवेडाने आंधळेपण आलेली माणसे सर्वधर्मसमभाव व देशप्रेम याहून परधर्मद्वेषाचे राजकारणच अधिक करतात. मग अकबराने अलाहाबाद उभारले तेव्हा त्याने इस्लामचा त्याग केला होता याचेही स्मरण करावेसे त्यांना वाटत नाही. ...