गेले दीड वर्षे मगो पक्षाने खूप सोसले. सातत्याने पक्षावर टीका होत असल्याने व पक्षाच्या वाढीसाठी ते बाधक ठरू लागल्याने आम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागले, असे सावंत म्हणाले. ...
तीव्र उन्हाळ्याच्या दिवसांत मुक्या प्राण्यांसाठी बनवलेल्या पाणवठ्यात वन विभागाला पाणी टाकण्याचा विसर पडला असून, कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने मोरांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाले असल्याचे चित्र दिसत आहे. ...