ब्राह्मण्यवाद व भांडवलशाही यांना विरोध करण्यासाठी आणि भारतीय कामगार व जातिअंताची लढाई यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३६ साली इंडियन लेबर पार्टी नावाची राजकीय संघटना स्थापन केली ...
चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेले अनेक चुरशीचे सामने डोळ्यापुढे येतील, तेव्हा तो माझ्या आयुष्यातील किती सर्वोत्कृष्ट काळ होता, याची महती पटणार आहे. ...
मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत देशातील जनतेवर प्रचंड अन्याय केला आहे. ‘अच्छे दिन आयेंगे'ची जागा आता ‘चौकीदार चोर है' या घोषणेने घेतली आहे, असे प्रतिपादन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी केले. ...
केंद्रातील सत्ताधारी रालेआचे नेते राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याचा निवडणुकांत मते मिळविण्यासाठी वापर करत असल्याचा विरोधकांच्या आरोपांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी स्पष्ट शब्दांत नकार दिला. ...
न्यायसंस्थेस वेठीसही धरता येते असा समज काही दांडगटांनी व धनदांडग्यांनी करून घेतला असेल तर ती त्यांची फार मोठी चूक आहे. ते विस्तवाशी खेळत आहेत. त्याने त्यांचेच हात पोळतील. ...
सरन्यायाधीशांवरील आरोपांच्या चौकशीसाठी न्यायालयाने प्रशासकीय पातळीवर न्यायाधीशांची जी समिती नेमली आहे, त्याचा न्या. पटनाईक करणार असलेल्या चौकशीशी काहीही संबंध असणार नाही ...