मलायकाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका फोटोवर फराह खानने लिहिले आहे की, हे फोटो कोण काढत आहे? तर याचे उत्तर तिला अर्जुनच्या एका फोटोतून मिळाले आहे. ...
काही व्यक्तींच्या त्वचेवर कमी वयातच वाढत्या वयाची लक्षणं दिसू लागतात. असा लोकांना उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. जर या दिवसांमध्ये त्वचेकडे दुर्लक्षं केलं तर या लक्षणांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असते. ...
अजित पवार यांनी दोन वर्षांपूर्वी धरणातील पाण्यावरून केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील सभेत त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्या टीकेनंतर अजित पवार कमालीचे सावध झाल्याचे चित्र आहे. ...
रोहन सातघरे दिग्दर्शित 'एक होतं पाणी' हा पाणी समस्येसारख्या ज्वलंत सामाजिक विषयावर भाष्य करणारा चित्रपट येत्या १० मे पासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे ...