भारतातील आणि पर्यायाने जगातील भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊन, तेथील पाण्याची गरज कशी आणि किती आहे यावर संशोधन करून त्याचा अभ्यास करणे आणि त्यासाठी पाणी शुद्धीकरणाचे पर्याय सुचविण्यासाठी आयआयटी बॉम्बेने वॉटर इनोव्हेशन सेंटरचे पाऊल उचलले आहे. ...
विविध आॅनलाइन कंपन्यांकडून खाद्यपदार्थ पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉइजना अन्नपदार्थ हाताळणे आणि अन्नसुरक्षेबाबत प्रशिक्षण दिले जात नसल्याचे समोर आले आहे. ...
विद्यार्थ्यांना परदेशात पुढील शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी लागणारी शैक्षणिक कागदपत्रे आता आॅनलाइन साक्षांकित करून मिळतील. कमीत कमी वेळेत आणि अत्यल्प खर्चात विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. ...
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग होणाऱ्या विमानांमुळे दर २४ तासांत धावपट्टीवर तब्बल १५०० ते २ हजार किलो रबराचा कचरा विखुरला जात असल्याचे समोर आले आहे. ...
सीएसएमटी येथील हिमालय पुलाच्या सुरू असलेल्या तपासणीदरम्यान स्ट्रक्चरल आॅडिटर नीरज कुमार देसाई तसेच पालिका अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष ठिकाणाला भेट देऊन पाहणी करण्याबाबत सांगितले होते. ...
गणेश विसर्जनावेळी गेल्या वर्षी पोलिसांच्या उपस्थितीत ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करूनही पोलिसांनी राजकीय मंडळांवर कोणतीही कारवाई न केल्याबद्दल उच्च न्यायालयाने गुरुवारी पोलिसांनाच धारेवर धरले. ...
निवडणुका जवळ आल्या की राजकीय पक्ष व त्यांचे नेते जनतेवर आश्वासनांची खैरात करू लागतात. (यातली एक खैरात ऐन मतदानाच्या आदल्या रात्रीची व वेगळी असते. तिची ही चर्चा नाही. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुका जाहीर होण्यापूर्वी एक आठवडाआधी राज्यातील बंद पडलेल्या उद्योगांची जमीन सामान्य नागरिकांना परवडणारी घरे बांधण्यासाठी, कॉर्पोरेट बिल्डरांना रेडीरेकनरच्या दरापेक्षा प्रचंड कमी किमतीत विकण्याचे जाहीर केले होते. ...