१९८९ मध्ये भाजप कुणाला माहित नसताना वाघेला यांनी येथून विजय मिळवला होता. आता देखील वाघेला तो चमत्कार करू शकतात, असं एनसीपीच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. ...
भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु झालंय. सुषमा स्वराज यांनी या घटनेचा हवाला देत पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना या घटनेबाबत अहवाल पाठविण्यास सांगितले आहे. ...