बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन व अभिनेता इमरान हाश्मी बर्फ या चित्रपटात एकत्र झळकणार असून आता या चित्रपटात इलियाना डिक्रुझची देखील वर्णी लागली आहे. ...
भारताच्या स्वातंत्र्य लढाईत दांडी यात्रेला महत्त्व आहे. या दिवसाचं महत्त्व जाणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं आहे. दांडी यात्रेच्या निमित्ताने मुठीतल्या मिठाने इंग्रजांचे साम्राज्य हादरवून सोडलं, असं मोदी यांनी म्हटलं आहे. ...