ज्यांच्या रक्तात भारत आहे, त्यांना एअर स्ट्राइकवर संशय येईल का ? जे भारत माता की जय बोलतात ते या संशय येईल का ? जे लोक स्ट्राइकवर संशय उपस्थित करतात त्यांच्यावर भरोसा ठेवणार का ? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला ...
नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेलमधून मध्यरात्री जेवण आटोपून दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवीत परत जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पाणी भरलेल्या खदाणीत पडली ...
विरोधक जागा वाटपावरून ताठर भूमिका घेत आहेत आणि भाजपा नेतृत्व लवचीक धोरण स्वीकारून, प्रसंगी पडते घेऊन, एकामागोमाग एका राज्यात जागावाटपास अंतिम स्वरूप देत सुटले आहे. ...