ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील संबंध आता धोकादायक स्थितीत असल्याचं म्हटलं आहे. तसेच भारताने पुलवामा येथील हल्ल्यात 40 जवानांना गमावले आहे आणि भारत खूप कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहेत, त्यांची मनस्थिती मी समजू शकतो, ...
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतरही ‘प्राइम टाइम मिनिस्टर’ तीन तास शूटिंगमध्ये व्यस्त होते अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी (22 फेब्रुवारी) केली आहे. ...
औरंगाबाद - नगर महामार्गावरील कांगोणी फाट्याजवळ शनिवारी पहाटे दुधाच्या टँकरला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हलने पाठीमागून जोरदारची धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. ...
समतोल दूर करायचा असेल तर कृषी विकास आणि पारंपरिक पद्धती हातात हात घालून पुढे गेल्या पाहिजेत तसेच जबाबदार औद्योगिकीकरण आणि सावध विकास अपेक्षित आहे, असे प्रतिपादन हरित नोबेल विजेते प्रफुल्ल समंतरा यांनी केले. ...