ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
आपल्या सभोवताली ज्या गोष्टी घडतात, त्यातून आपण नेमके काय घेतले पाहिजे आणि काय नाही, तसेच स्वत:ला कसे जपावे आणि वेळोवेळी बोलून कसे व्यक्त व्हावे हे आतापर्यंत ‘ह.म.बने तु.म.बने’ मालिकेतून दाखवण्यात आले आहे. ...
श्रद्धांजली सभेत, माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचे चिरंजीव वीरेंद्र रावत यांच्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पैसे उधळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...
बंगळुरूतील एरो इंडिया शोदरम्यान शनिवारी (23 फेब्रुवारी) मोठी दुर्घटना घडली आहे. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांना भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ...
प्रत्येकाच्या आयुष्याच चांगल्या वाईट आठवणी असतात. तर कुणी वस्तूरुपी आठवण जपून ठेवते तर कुणी आपल्या मनाच्या कोपऱ्यात आठवणी जपून ठेवतात. अशाच आपल्या एका आठवणीबद्दल मराठीतील आघाडीचा दिग्दर्शक व अभिनेता रवी जाधवने सोशल मीडियावर शेअर केले ...
प्रसूती पूर्व अपंगत्व निदान, दिव्यांगांचे आरोग्य, विशेष शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास, त्यांच्या सांस्कृतिक गरज, क्रीडा गुणांचा विकास यांसह यांसह विविध महत्वपुर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे. ...