सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०१९ करिता नामनिर्देशन पत्र सादर करावयाच्या आजच्या शेवटच्या दिवशी मुंबई उपनगर जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघांतून एकूण ६७ उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे सादर केली आहेत. ...
गोव्याचे तापमान ४७ अंश सेल्सीएस एवढे वाढल्यास काय होईल असे विचारल्यास त्यावर भरभरून लिहिता येईल. मोठी समस्या निर्माण होईल. ती जागतीत बातमीही होईल. पण.. ...