भारताच्या लोकसंख्येत गेल्या 9 वर्षात प्रचंड वाढ होत असल्याचं समोर आलंय, 2010 ते 2019 या कालावधीत प्रत्येक वर्षी भारताची लोकसंख्या 1.2 टक्क्यांनी वाढत असल्याचं आकडेवारीत समोर आलंय ...
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी परिसरातील शेतकरी आपल्या शेतातील फळबागा वाचविण्यासाठी पैसे देऊन टँकरने पाणीपुरवठा करून बागा वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...
जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरविल्याप्रकरणी (टेरर फंडिंग) राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला बुधवारी अटक केली. ...
उन्हाळ्यामध्ये नेहमी हेवी आणि मसालेदार पदार्थ खाल्याने अनेकदा आरोग्यावर विपरित परिणाम होतात. अशातच शरीराला थंडावा देण्यासाठी काही खास पदार्थांचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. ...
केरळमधील एक विद्यार्थिनी घोड्यावर स्वार होऊन परिक्षेला गेली आहे. सध्या या शालेय मुलीची चर्चा रंगली असून तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...
2014 साली नरेंद्र मोदी यांच्याकडून देश चालविण्यासाठी 56 इंच छातीची गरज असते असं विधान केलं होतं त्यावरून अर्जुन मोढवाडिया यांनी मोदींवर टीका केली आहे. ...
‘नोटबुक’ या चित्रपटाचा लीड हिरो जहीर इक्बाल व सोना या दोघांत काहीतरी खिचडी शिजतेय, अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. आत्तापर्यंत सोनाने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण अखेर तिने चुप्पी तोडलीच. ...