लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील १७ मतदारसंघांसह देशातील ७१ जागी सोमवारी (२९ एप्रिल) मतदान होईल. या टप्प्यात राज्यातील ३२३ उमेदवारांचे भवितव्य यंत्रांमध्ये बंद होईल ...
लोकसभा निवडणुकीत मतदारांंना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष चढाओढीने सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. तथापि, सोशल मीडियावरील जाहिरातीसाठी भाजप सर्वाधिक खर्च करीत आहेत ...
बदललेल्या वातावरणाचा फायदा कोणाला । देशाच्या दक्षिण भागातील मतदान झाले पूर्ण; आता लक्ष उत्तरेतील राज्यांकडे; २४० पैकी १६२ जागा राखण्याचे भाजपपुढे आव्हान ...
ठाणे लोकसभा मतदारसंघात २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले, तरी खरी लढत ही शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांच्यातच झाली ...