लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सातव्या वेतन आयोगावरून धुसफूस, महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी आक्रमक - Marathi News | municipal officer, employee aggressor from Seventh Pay Commission | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सातव्या वेतन आयोगावरून धुसफूस, महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी आक्रमक

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने ८ फेब्रुवारी २0१९ रोजी महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ...

कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धेचे वावडे, एमसीएच्या विनंतीला पालिकेकडून केराची टोपली - Marathi News | Kalpesh Koli Cricket tournament news | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धेचे वावडे, एमसीएच्या विनंतीला पालिकेकडून केराची टोपली

मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)च्या १६ वर्षे वयोगटाखालील संघाच्या निवडीसाठी बेंच मार्क मानल्या जाणाऱ्या कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेविषयी मात्र महापालिकेला वावडे असल्याचे दिसून आले आहे. ...

प्रदूषणामुळे पारंपरिक व्यवसाय धोक्यात - Marathi News |  Conventional business hazards due to pollution | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :प्रदूषणामुळे पारंपरिक व्यवसाय धोक्यात

रायगड जिल्ह्याचा २४० कि.मी.चा विस्तीर्ण सागरी किनारा मासेमारीसाठी अनुकूल आहे. मात्र गेल्या काही वर्षात किनारपट्टीवर प्रदूषण वाढले आहे. ...

चार वर्षांपासून रखडले शाळेचे नूतनीकरण, जीर्ण इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवास धोका - Marathi News | Renewed school for four years, life threatening students due to dilapidated buildings | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चार वर्षांपासून रखडले शाळेचे नूतनीकरण, जीर्ण इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवास धोका

मुरु ड नगरपालिकेची बाजारपेठेतील शाळा नंबर-१ ही १०० वर्षे जुनी आहे. शहरातील नामवंत डॉक्टर, वकील, कलावंत या शाळेने घडवले आहेत. मात्र, सध्या शाळेची दुरवस्था झाली आहे. ...

ठाणे जिल्ह्यातील अपघात बळींची संख्या ४८ ने घटली, उपाययोजना ठरल्या प्रभावी - Marathi News | The number of accident casualties in Thane district has declined by 48, and measures are effective | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील अपघात बळींची संख्या ४८ ने घटली, उपाययोजना ठरल्या प्रभावी

राज्यातील अपघातांची संख्या वाढल्याने सर्वोच्च न्यायालयाने संबंधित यंत्रणेवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या शासकीय यंत्रणा कामाला लागल्या. त्याचे सकारात्मक परिणाम आकडेवारीतून उघड झाले आहेत. ...

आणखी दोन महिने पाणीबाणी, पाणी कपातीचे प्रमाण आहे तेवढेच राहणार - Marathi News | There will be more water and water cut in the next two months | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आणखी दोन महिने पाणीबाणी, पाणी कपातीचे प्रमाण आहे तेवढेच राहणार

आॅक्टोबरपासून पाणी कपात सक्तीने लागू केल्यामुळे धरण साठ्यात अपेक्षेपेक्षा जास्त पाणी साठा आहे. त्यामुळे कपात कमी करण्याचे धोरण अवलंबण्याची शक्यता होती; मात्र यंदाच्या पावसाला विलंब होण्याची दाट शक्यता आहे. ...

अश्लील फोटो काढून पोलिसांच्या नावाखाली उकळली खंडणी, तिघांना अटक - Marathi News |  Four suspects arrested in the name of police, three arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अश्लील फोटो काढून पोलिसांच्या नावाखाली उकळली खंडणी, तिघांना अटक

पोलीस असल्याची बतावणी करून महिला - पुरुषाचे अश्लील फोटो काढत कारवाईच्या नावाखाली २८ हजारांची खंडणी उकळणाऱ्या त्रिकुटाविरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

रस्तेदुरुस्तीसाठी एकमेकांकडे बोट, केडीएमसी, एमआयडीसीने झटकली जबाबदारी - Marathi News |  The responsibility of the boat, KDMC, MIDC and others to maintain the road repair | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रस्तेदुरुस्तीसाठी एकमेकांकडे बोट, केडीएमसी, एमआयडीसीने झटकली जबाबदारी

एमआयडीसी निवासी भागातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. तीन रस्त्यांची दुरुस्ती एमआयडीसीने केल्याने ते रस्ते सुस्थितीत आले असले तरी उर्वरित अंतर्गत रस्ते दुरुस्त करण्याची जबाबदारी केडीएमसीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ...

अखेर त्यांचे विजेचे स्वप्न झाले साकार, भाईंदरच्या गोराईतील आदिवासींचा जामझाड पाडा उजळला - Marathi News | After 71 years electricity came in Bhayander's gorai jamzad pada | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर त्यांचे विजेचे स्वप्न झाले साकार, भाईंदरच्या गोराईतील आदिवासींचा जामझाड पाडा उजळला

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या झगमगाटात गोराई गावात वसलेला आदिवासींचा जामझाड पाडा मात्र अंधारातच हरवला होता. स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतर या पाड्यात वीजपुरवठा झाला ...