सध्या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे. मात्र, माथेरान येथे जाण्यास असलेल्या मिनीट्रेनचे प्रवास सुरळीत न ठेवण्याचे रडगाणे सुरूच आहे. ...
कर्जत तालुक्यातील साळोखतर्फे वरेडी ग्रामपंचायत हद्दीतील फोंडेवाडी येथील आदिवासी भागात हातभट्टी दारूचे गुत्ते बंद व्हावेत, यासाठी येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. ...
उन्हाळ्याची धग दिवसेंदिवस वाढत जात असताना जंगलातील पशूपक्ष्यांचे काय हाल होत असतील, याची कल्पना आपल्याला येत असेल. महाड तालुक्यातील भिवघर गावातील तरुणांनी मात्र या प्रश्नांवर गेली अनेक वर्षे सातत्याने काम सुरूच ठेवले आहे. ...
२००९ पासून बंद असलेल्या आंबिवली येथील एनआरसी कंपनीच्या कामगारांची थकीत देण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाने ९८४ कोटी ८३ लाख रुपयांचा क्लेम दाखल केला आहे. ...