मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्यात आली आहे. ...
लातूर शहर व जिल्हा सध्या दुष्काळात होरपळत असून ना चारा, ना पाणी अशी स्थिती झाली आहे़ शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या मांजरा प्रकल्पात १७़ ७७९ दलघमी मृत पाणीसाठा असल्याने १२ दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. ...
महाराष्ट्रात या वर्षी कमी पावसाची शक्यता असल्याचा अहवाल सॅसकॉफचा अंदाज आहे़ आताच दुष्काळाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रात या मॉन्सूनमध्येही पाऊस कमी झाला, तर मोठी बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे ...
पाण्याचे टँकर सुरू करताना २०११ ऐवजी २०१८ची लोकसंख्या लक्षात घेऊन पिण्याचा पाणी पुरवठा करावा. जनावरांसाठी याच पद्धतीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. ...
नोटाबंदीनंतर कालबाह्य ठरलेल्या नोटा शिल्लक राहिल्याप्रकरणी जिल्हा बॅँकांवर कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी तूर्त मनाई केली आहे. ...
भारतात अत्यंत दुर्मीळ असणारा, उत्तर रशिया व सैबेरियातच आढळणारा करडा तुतवार हा देखणा पक्षी यवतमाळात आढळला. येथून जवळच असलेल्या जामवाडी तलावावर त्याची नोंद घेण्यात आली. ...
निवडणूक निकालानंतर त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात आल्यास सरकारस्थापनेसाठी काँग्रेसला सहकार्य करण्यास तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) अनुकूल दिसत आहेत. ...
भारतीय नौदलाच्या विराट या युद्धनौकेचा वापर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी आपल्या कुटुंबीयांच्या खासगी सुट्यांसाठी केल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप नौदलाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खोडून काढला आहे. ...
मी देशाचा पंतप्रधान आहे हे मान्य करण्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तयार नाहीत. त्या राज्यघटनेचा अवमान करीत आहेत असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ...