अदानी, अंबानी यांच्यासारख्या भांडवलदारांच्या कारखान्यात धान्य पिकणार नाही, तर त्यासाठी शिवारात जावे लागणार आहे. ते पिकविण्यासाठी शेतकरी प्रथम जिवंत राहिला पाहिजे, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. ...
ईशान्य भारतातील मिझोराम येथे सापाची नवी पोटजात आणि प्रजाती संशोधक (उभयसृपशास्त्रज्ञ) डॉ. वरद गिरी आणि त्यांच्या चमूने शोधली आहे. ‘स्मिथोफिस’ असे या सापाचे नामकरण करण्यात आले आहे. ...
एलटीटीला जाणाऱ्या बहुतांश एक्स्प्रेस गाड्या कल्याणनंतर थेट कुर्ला येथे थांबतात. त्यामुळे ठाण्यात उतरणा-या प्रवाशांची गैरसोय होत असल्याने ठाणे रेल्वे स्थानकात गाडी आल्यावर प्रवाशांकडून चेन खेचण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. ...
नोव्हेंबर २०१६ मध्ये देशात नोटाबंदी जाहीर होताच सर्वत्र व्यवहार ठप्प झाले. हातात पैसाच येत नसल्याने अशा कठीण परिस्थितीवर मात करण्याचा प्रयोग मुरबाडमधील धसई गावात करण्यात आला. ...