नाशिक : जागतिक संग्रहालय दिनानिमित्त नाशिकच्या ऐतिहासिक सरकारवाडामध्ये मातीची भांडी मोफत बनविण्याची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत शाळकरी मुलांसह ... ...
पश्चिम विदर्भातील नऊ मोठ्या प्रकल्पांत सद्यस्थितीत सरासरी फक्त १५.९० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीत नरेंद्र मोदी आणि भाजपाला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी कंबर कसली आहे. ...
राज्यात भूपृष्टावर व भूर्भात पाण्याची उपलब्धता वाढावी,पावसाचे अधिकाधिक पाणी जमिनीत मुरावे तसेच शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर व्हावा; या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत केल्या जाणा-या कामांसाठी राज्य शासनाने पुणे व ...
दोन अतिशय लोकप्रिय मालिकांतील प्रमुख कलाकार एकमेकांना भेटतात, तेव्हा ती भेट नक्कीच खास असते. ‘दिव्य दृष्टी’च्या सेटवर अलीकडे नुकतीच अशी महत्त्वपूर्ण भेट घडली. ...