उभयचर प्राणी हे दुर्लक्षित घटक आहेत. यांच्यावर काम करणारी माणसे कमी आहेत. भारतात उभयचर आणि सरिसर्प यांच्या सुमारे एक हजार प्रजाती आहेत. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटामध्ये दुर्लक्षित वन्यजिवांवर काम होणे गरजेचे आहे. ...
आवाज कुणाचा, अशी हाळी देत मुंबईत मराठी माणसांच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांना पहिला धक्का बसला, २०११ च्या जनगणनेत. तेव्हा मराठीचा टक्का घसरून २२ वर आल्याचे स्पष्ट झाले. ...
भाजपमध्ये पुन्हा एकदा मेगाभरतीचा मोसम सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईतील गरवारे क्लब येथे सोमवारी प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. ...
लोकसभा की विधानसभा लढवायची याचा निर्णय कºहाडचा मतदार केंद्रस्थानी मानून दोन दिवसांत घेऊ, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. ...