केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी उत्तर प्रदेशातील अमेठी जिंकून इतिहास रचला. या विजयानंतर स्मृती यांनी १४ किमी. पायी चालत सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. १४ किमी. अनवाणी चालत त्यांनी सिद्धिविनायक मंदिर गाठले. स्मृती यांची मैत्रिण आणि टीव्ही निर्माती एक ...
लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला आलेल्या अपयशानंतर कॉंग्रेसमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कॉंग्रेसमध्ये राजीनामे देण्याची जणू लाट आली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. ...