दररोज ४५ रॅकची मागणी असताना कोरबा भाग दररोज केवळ २५ रॅक भरू शकत आहे. रेल्वेमार्फत पुरवठा कमी झाल्याने त्यांना ट्रकद्वारे कोळसा मागवण्याचा महागडा मार्ग निवडावा लागत आहे. ...
अननदेवी-देवतांच्या कल्पनेचे उदंड पीक तसे इथे हजारो वर्षांपासून आलेय; पण त्याचा खरा सुळसुळाट झाला, तो मध्ययुगीन कालखंडात जेव्हा माणसे आपली बुद्धी दगडाच्या देवाच्या पायांजवळ गहाण टाकीत होते. ...
यूपीएच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील पहिली पाच वर्षे सुरळीत पार पडली. नंतरचा पाच वर्षांचा काळ हातून गेला. राहुल गांधी पंतप्रधान बनण्यास तयार नव्हते ...
संघाला भाजपच्या सर्वोच्च स्थानी व सरकारच्याही प्रमुख पदावर गडकरीच हवे होते. मोदींच्या मागच्या कारकिर्दीत त्यांच्या मंत्रिमंडळातील ज्या मंत्र्यांची नावे कार्यक्षमतेच्या यादीत फार वरिष्ठ जागांवर होती, त्यात गडकरींचे नाव होते. ...