पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 26 एप्रिल रोजी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे महायुतीची जाहीर सभा होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ही सभा "भीमटोला" ठरेल असा विश्वास मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला. ...
सध्या बाजारामध्ये आंब्यांची आवाक वाढलेली आहे. तसेच घरामध्येही आंब्यापासून तयार करण्यात आलेले पदार्थांची रेलचेल सुरू झाली आहे. अनेकजण आंबा उष्ण असल्यामुळे खाण्याचं टाळतात. परंतु आंबा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. ...
शेकाप हा एकेकाळी शेतकरी आणि कामगारांचा पक्ष होता. पण, आता तो ‘भाकाप’ झाला. भांडवलदार आणि कारखानदारी करणाऱ्यांचा पक्ष झाला आहे. सोबतीला काँग्रेसही आहे. अशी महाखिचडी आहे. ...