नरेंद्र मोदींनी पाच वर्षांत काय केलं त्यावर बोलावे. ८४ मध्ये जे झालं ते झालं. मात्र यावरून वाद झाल्यानंतर पित्रोदा म्हणाले की, भाजप आपले अपयश लपविण्यासाठी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करत आहे. ...
आपल्या देशात जितके राज्यपाल असतात ते सरकारचे चमचे असतात. सत्यपाल मलिक पण एक चमचे आहेत. राजीव गांधी यांना बोफार्स घोटाळ्याच्या आरोपातून कोर्टाकडून निर्दोष सिद्ध करण्यात आलं होतं ...
मौलाना आझाद आणि महात्मा गांधीं यांचा हा काँग्रेस पक्ष आहे. त्यांनी तुम्हाला गोऱ्या लोकांपासून स्वातंत्र्य मिळवून दिले. मात्र, आता तुम्हाला काळ्या इंग्रजांपासून देशाला मुक्त करायचे आहे, असे म्हणत काँग्रेस नेता नवजोत सिंग सिद्धू यांनी भाजपवर टीका केली. ...