मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा जलवाहिनीचे बांधकामामुळे जलवाहिनीला धोका होऊ नये म्हणून या जलवाहिनी परिसरातील स्थानिकांचे माहूल परिसरात पुनर्वसन करण्यात आले होते. ...
एक अतिरेकी मारणं पापच. पण अनेक निरपराधी वाचवणं हा त्या पापाचा शुद्ध हेतू आहे. इथे हिंसाच अहिंसा होऊन जाते. सतत मार खाणारी अहिंसा अनेकांच्या हिंसेला कारणीभूत होत असेल तर ते पुण्य पापात्मक आहे. ...
१९६0 साली स्थापन करण्यात आलेल्या रॉयल सोसायटी ऑफ लंडन या शास्त्रीय संशोधन क्षेत्रातील प्रथितयश आणि अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या संस्थेद्वारे निवडण्यात आलेल्या सन्माननीय सभासदांपैकी पाच सभासद (फेलोज) मूळ भारतीय आहेत. ...
सतरावी लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून निवडणुकीने तीन-चार वळणे घेतली. विशेषत: महाराष्ट्र राज्यात ग्रामीण भागात वेगळी निवडणूक झाली तर शहरी भागात निवडणूक स्पर्धेचे स्वरूप वेगळे दिसू लागले. ...
हा देश आणि सरकार दहशतखोरांच्या बाजूने आहे की विरोधात? आणि देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या एका हिंमतवान जवानाला शाप देणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीला खतपाणी घालणारे आहे की तिचा बंदोबस्त करणारे, असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. ...
विद्यार्थ्यांसाठी आयआयटी स्तरावर ३०० कोटींची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती आयआयटी बॉम्बेचे नवनियुक्त संचालक प्राध्यापक सुभासिस चौधरी यांनी दिली. ...