उन्हाळ्याच्या सुट्टीत रक्तदान शिबिरांची वानवा असते. परिणामी, रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा अधिक भासतो. एप्रिल ते जून महिन्यापर्यंत रक्तदान शिबिरांची संख्याच कमी असते. या काळात महाविद्यालयांनाही सुटी असते. ...
एकतर्फी प्रेमातून पाठलाग करत एकाने स्थानकावरच तरुणीचे चुंबन घेतले, तर दुसऱ्या घटनेत तरुणाने लिफ्टमध्ये अडवून मुलीला प्रपोज करत, आय लव्ह यू बोलण्यासाठी आग्रह धरला. कांजूर आणि वरळी परिसरात रविवारी हे प्रकार उघडकीस आले. ...
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर धावपट्टीची सुरक्षा अधिक चांगल्या प्रकारे होईल. ...
येणाऱ्या काळात ज्ञान हेच भारतीय अर्थव्यवस्थेचा चालक ठरणार आहे. आपली सशक्त अर्थव्यवस्था आपल्या नागरिकांच्या राहणीमानाची परिस्थिती सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. ...
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या व निर्णयाच्या समर्थनार्थ अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. गेले दीड महिने या याचिकांवर दैनंदिन सुनावणी सुरू आहे. ...
महापालिकेत सत्तेचा वाटा देण्याचे आमिष दाखविल्यानंतर भाजपाचे ठाण्यातील २३ बंडोबा थंड झाले. ठाणे लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार राजन विचारे यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका घेऊन ठाणे महापालिकेतील २३ नगरसेवकांनी तसे पत्र श्रेष्ठींना दिले होते. ...
पक्षांतर हा साऱ्या जगात एकट्या भारतीय लोकशाहीचा दुर्गुणविशेष आहे. इंग्लंडमध्ये गेली ७०० वर्षे लोकशाही विकसित होत आली आहे, पण चर्चिलने केलेल्या पक्षांतराखेरीज त्या देशात तसे दुसरे मोठे उदाहरण नाही. ...