अमिताभ बच्चन यांनी ओडिशातील लोकांना मदत जाहीर केली आहे. अमिताभ यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. 'मी मदत केली, तुम्हीही करा' असं सांगून देशवासीयांना मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन केले आहे. ...
गतवर्षी कंगना राणौतने अनुराग बासूचा ‘इमली’ हा चित्रपट साईन केला होता. ‘मणिकर्णिका’ प्रदर्शित झाला आणि कंगनाचा ‘इमली’तील इंटरेस्ट संपला. मग काय, कंगनाने या चित्रपटातून अचानक अंग काढून घेतले. ...
अभिनेत्री वाणी कपूर आपल्या बोल्ड स्वभावासाठी ओळखली जाते. पण अलीकडे असे काही घडले की, ‘बोल्ड’ वाणीची चांगलीच घाबरगुंडी उडाली. मग काय, वाणी थेट पोलिस ठाण्यात पोहोचली. ...
आपली त्वचा नाजूक असते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेणं गरजेचं असतं. उन्हाळ्यामध्ये त्वचेवर अत्यंत लवकर ऊन, धूळ आणि प्रदूषणाचा परिणाम दिसून येतो. ...