अरे ओ सांभा, कितने आदमी थे? हा ‘शोले’तील डायलॉग आजही प्रेक्षकांच्या ओठी आहे. हा डायलॉग म्हणायला अमजद खान यांना तब्बल 40 रिटेक घ्यावे लागल्याचे क्वचितच लोकांना ठाऊक असावे. हा डायलॉग आठवण्याचे कारण म्हणजे, सांभा. ...
गजलला महत्त्व मिळवून देण्यात जगजीत सिंग, तलत अजीज यांच्यासोबत पंकज उदाज यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या अनेक गजल लोकांच्या हृदयाला स्पर्श करून जातात. ...