मतदारांनी स्पष्ट कौल दिला असताना राष्ट्रपती राजवट लागू झाली. पुरोगामी महाराष्ट्राचे यामुळे धिंडवडे निघाले असून याला सर्वस्वी सेना-भाजपचे नेतेच कारणीभूत आहेत. ...
मुंबईतील जमिनीशी केलेल्या व्यवहाराच्या पुष्टी न मिळालेल्या वा सांगोवांगी माहितीच्या बातम्या छापण्यास किंवा प्रसारित करण्यास माध्यमांना मनाई करणारा आदेश न्यायालयाने दिला आहे. ...