‘क्यार’, ‘महा’ चक्रीवादळासह अवकाळी पावसाने जिल्ह्यात घातलेल्या धुमाकुळामुळे जिल्ह्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीमुळे अवघे ३० टक्के पीक हाती उरले. ...
वाणगाव जवळच्या माटगाव गावच्या परिसरातील शेतात, गवतात तसेच झाडाझुडपात दूरवर विखुरलेल्या जागेत, २५ गाई मृत आढळल्या आहेत. अद्याप शोधकार्य सुरू असल्याने, मृत गार्इंचा निश्चित आकडा समजू शकलेला नाही. ...
उल्हासनगर शहरात बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट झाल्यामुळे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मदन सोंडे यांनी बुधवारी आझादनगर येथील मंडलिक चौकातील बांधकामांची पाहणी केली. ...