Crop Insurance Chilli : मिरचीचे आगार म्हणून ओळख असलेल्या या नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी मात्र अध्यापही मिरची या पिकाच्या विम्यापासून वंचित आहेत. यामुळे इतर पिकांप्रमाणेच मिरचीलाही त्यात सामावून घ्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ...
AI Based Personalized Services : भारतात आर्टिफिशियल इंटेलिजेन्स अर्थात एआयचं रोपटं हळूहळू बाळसं धरू लागलं आहे. येत्या काळात एआयमुळे देशात मोठी उलथापालथ पाहायला मिळू शकते. ...