भैय्याजी जोशी म्हणाले, "हिंदू नेहमीच आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहेत. आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी, आपल्याला अशा गोष्टीही कराव्या लागतील ज्या इतरांना अधर्म वाटतील. आपल्या पूर्वजांनीही असे केले आहे... ...
मूळ उत्तर प्रदेशातील असलेल्या आणि नोकरीमुळे गुरूग्राममध्ये कुटुंबासह राहत असलेला एक व्यक्ती अचानक घरातून निघून गेला. त्याचा आठ दिवसांनी गाझियाबादमध्ये एका कालव्यात मृतदेह आढळून आला. ...
Republic Day 2025 Attractive Rangoli Designs: तिरंग्याची रांगोळी तुम्ही दारासमोर काढू शकता. अगदी ५ ते १० मिनिटांत पटकन काढून होतील अशा या डिजाईन्स आहेत. ...
पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत बनावटगिरी टाळण्यासाठी ई पीक पाहणी बंधनकारक करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस राज्य समितीने केली आहे. तसेच एक रुपयात विमा देण्याऐवजी किमान १०० रुपये आकारावे. ...