या मालिका काल्पनिक असतात आणि कलाकारांना त्यांच्या अभिनय कौशल्याला आव्हान देण्याची संधी देतात, असे लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेता किंशुक महाजनचे मत आहे. ...
जम्मूमधील शाळा व महाविद्यालये आजपासून सुरू होत आहेत. जम्मूमधून कलम 144 (जमावबंदी) हटवण्यात आले आहे. ...
पूरग्रस्त भागात सर्पदंशावरील लसी देण्यात आल्या असून कोल्हापूरमध्ये 12 हजार तर सांगलीमध्ये 5 हजार लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. ...
विद्या सिन्हा यांनी रजनिगंधा, छोटी छोटी बात, पती पत्नी और वो यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ...
२००५ साली शरद आणि किर्ती केळकर रेशीमगाठीत अडकले. दोघांच्या आयुष्यात त्यानंतर एका गोंडस परीचं आगमन झालं. ...
पावसाळ्यात सर्दी-खोकला होणे सामान्य बाब आहे. पण कफ झाल्यावर फार जास्त त्रास होतो. या दिवसात वायरल आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शनही वाढतं. ...
कोल्हापुर आणि सांगतालीतील पूरपरिस्थिती सामान्य करण्याचे काम वेगाने सुरू आहे. ...
कित्येक गावात गेलेल्या बोटी पंक्चर होत्या. कित्येक बोटींचं मॅकेनिज्म बिघडलेलं पाहायला मिळतंय. ...
सांगलीमध्ये पूरस्थिती अद्यापही कायम आहे. मदतकार्याचा धडाका सुरू असला तरी, पूरस्थिती अद्यापही आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत. ...
‘इंडियाज् नेक्स्ट टॉप मॉडल 4’ हा एमटीव्हीवरचा रिअॅलिटी शो आठवत असेल तर यातला हा चेहराही तुम्हाला हमखास आठवत असेल. ...