भारताचा कर्णधार विराट कोहलीला पावसामुळे सामना रद्द होऊ नये, याची जास्त चिंता असेल असे तुम्हाला असेल. पण कोहलीला पावसाची चिंता नाही. पण एका गोष्टीची चिंता मात्र कोहलीला सर्वात जास्त सतावत आहे. ...
मनुष्य जीवन हे आनंददायी आहे. मनुष्य देह हे परमात्म प्राप्तीचे साधन आहे. शरीर माद्यम खलुधर्म साधनम्... अशा स्वरूपाचा जीवनाचा साकल्याने विचार केला आहे. आपल्या संस्कृतीत नकारात्मक भूमिका मांडण्याची पद्धत रूढ झाली आहे. ...
पूर परिस्थितीच्या निवारणासाठी द 10, 11 व 12 ऑगस्टला शासकीय सुट्टी असली तरी कार्यालये सुरू ठेवावीत, असे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. ...
मुलीला सोबत घेऊन जात असून आपण मानसिक आणि कौटुबिक कारणामुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी घरात सोडून १७ वर्षीय श्रुती या मुलीचा खून करुन नंतर स्वत:ही अभिनेत्री प्रज्ञा प्रशांत पारकर हिने कळवा येथील घरात आत्महत्या केल्याची घटना शुकवारी सकाळी घडली. या ...