पावसाळ्यात वेगवेगळ्या समस्याही डोकं वर काढू लागतात. वेगवेगळ्या समस्यांमध्ये धुतलेल्या कपड्यांची दुर्गंधी येणे ही समस्या सगळ्यांसाठीच फार डोकेदुखीची ठरते. ...
ICC World Cup 2019 : भारतीय संघाने मंगळवारी बांगलादेशवर विजय मिळवून उपांत्य फेरीतील स्थानावर शिक्कामोर्तब केले. भारताने 13 गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान पक्के केले आहे. ...
पावसाळ्यात सतत केस भिजल्याने आणि पाय भिजल्याने वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. या दिवसात सूर्यप्रकाश कमी राहत असल्याने केस लवकर कोरडेही होत नाहीत. ...
लोकशाहीच्या चार स्तंभापैकी न्यायव्यवस्था महत्वपूर्ण स्तंभ आहे. मात्र दुर्दैवाने सध्या न्याय व्यवस्थेत जातीवाद आणि घराणेशाही मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. ...
बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून इन्सेफेलाईटीस आजाराने थैमान घातलं आहे. एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराने आतापर्यंत तब्बल 137 मुलांचा मृत्यू झाला आहे. ...