ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Tag Sheti : रब्बी हंगामात अधिकाधिक उत्पन्नासाठी वाडा तालुक्यातील शेतकरी विविध रब्बी पिकांचे उत्पादन घेण्याचे प्रयोग करीत आहेत. यावर्षी पालघर जिल्ह्याच्या तालुक्यातील गोन्हे विभागातील ५० हून अधिक शेतकऱ्यांनी ताग पिकाची पेरणी केली आहे. त्यामुळे सध्या व ...
Mumbai-Nashik Highway: मुंबई नाशिक महामार्गावर आज सकाळी 7.वाजे पासून वाहतूक कोंडी झाली असून 2 तासा नंतर देखील मुंबई नाशिक महामार्गांवरील जुन्या कसारा घाटातील वाहतूक कोंडी सुटत नाही ...
Jal Kund Yojana : टंचाईग्रस्त मौजे गोळेगणी गावात (Golegani Village) जलकुंडाचा प्रयोग यशस्वी झाला असून हे गाव फळांचे गाव (Fruits Village) म्हणून प्रसिद्ध होत आहे. येथील या पॅटर्नला शासनाने कोकण विभागासाठी (Kokan Division) मान्यता दिली असून अनुदानही जा ...
Gram Panchayat Kam Band Andolan : सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने कायदा करून ठोस उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतींत ९ जानेवारीला काम बंद आंदोलन करण्यात येण ...
Sukanya Samriddhi Yojana : जर एखाद्या गुंतवणूकदाराने आपल्या मुलीच्या जन्मानंतर लगेचच या योजनेत खाते उघडले तर यातून तो ७० लाख रुपयांपर्यंत निधी जमा करू शकतो. ...