फोटोशूट करताना संपूर्ण भारतातल्या देवींचं महात्म्य कळावं हा उद्देश होता. नऊ दिवस, नऊ देवी, नऊ देवींचं महात्म्य आणि नऊ रंग याचा विचार करुन हे फोटोशूट केल्याचं कश्मिराने सांगितलं. ...
कळवा-मुंब्रा विधानसभा निवडणूक 2019 - गेल्या दहा वर्षात मुंब्रा परिसराचा विकास झाला नाही. लोकांना परिवर्तन पाहिजे ,आणि ज्या ठिकाणी आव्हान त्या ठिकाणी दीपाली असते अशी प्रतिक्रिया दीपाली सय्यदने व्यक्त केली. ...