पुण्यासह देशभर गाजलेल्या जोशी अभ्यंकर खुन खटल्यातील ४ कैद्यांना २५ ऑक्टोबर १९८३ रोजी येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली होती़. त्यानंतर देशात पहिलाच प्रसंग आहे़. ...
रस्त्यावर कचरा फेकू नका याबाबत वेगवेगळ्या जाहिराती केल्या जातात. पण लोकांची सवय काही केल्या मोडत नाही. पण त्यांना नकळतपणे कुणीना कुणी कसातरी धडा शिकवून जातात. ...