कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या आरोग्य खात्याची जबाबदारी वाढलेली आहे. कोरोनाविषयक जनजागृती आणि लोकांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करवण्याविषयी प्रवृत्त करण्याची जबाबदारी आरोग्य खात्यावर आहे. ...
राज्य सरकारच्या आदेशानुसार ज्या कर्मचाऱ्यांना कर्करोग, मधुमेह , रक्तदाब आहे, अशा कर्मचाऱ्यांना कर्तव्यांवर बोलावू नये, असे आदेश असून सुद्धा एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळत आहे. ...
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 2 ते 4 जून दरम्यान चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भाईंदरच्या समुद्र किनाऱ्यावरील कोळीवाड्यांमध्ये धोक्याची सूचना जारी करण्यात आली आहे. ...
25 मे रोजी भारतात देशांतर्गत हवाई प्रवास झाल्यापासून पहिल्या आठवडाभरात मुंबई विमानतळावर 39 उड्डाणांद्वारे 42 हजार पाचशे तीन प्रवाशांनी हवाई प्रवास केला आहे. ...