एकेकाळी बिहारची भूमी ही ऊस उत्पादन, ताग, कापड, तंबाखू, मिरची, मका, आदी नगदी पिके घेण्यात आघाडीवर होती. त्यावरील प्रक्रिया उद्योग होते.नगदी पिके ही बिहारची जमेची बाजू होती. ही साखळी तुटण्यास राजकीय हस्तक्षेप कारणीभूत झाला. १९६९-७० मध्ये या सर्व उद्योग ...
CoronaVirus : राज्यात आज १०८४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात २८ हजार ८१ रुग्णांची कोरोनातून मुक्तता होऊन त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. ...
अस्लम शेख व आदित्य ठाकरे या द्वयींनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे-कुर्ला संकुल येथिल जिओ कन्वेंशन सेंटरची १५०० रुग्णांची सोय होऊ शकेल येवढी क्षमता आहे ...
माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे हे लॉकडाऊ काळात जनसामान्यांमध्ये जाऊन त्यांना मदत करत होते. त्यातच, मुंबई हा हॉटस्पॉट असल्याने येथील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. ...