ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
पावसामुळे कांदा पिकाचे नुकसान झाल्यामुळे आगामी हंगामात देशात कांद्याची टंचाई निर्माण होईल यासाठी सरकारने ही खबरदारी घेतली असल्याचे या संदर्भात सांगितले जात आहे ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ - गेल्या दोन-तीन दिवसांपासून शिवसेना-भाजपा युती कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्म वाटप झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे. ...
संबंधीत नियमानुसार मतदानाची वेळ संपण्यापूर्वी 48 तास अगोदरपासून ते मतदानाची वेळ संपण्यापर्यंत तसेच मतमोजणीचा संपूर्ण दिवस मद्य विक्रीसाठी कोरडा दिवस म्हणून पाळणे ...
ठाणे पालघर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते यांनी राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. ...