भरारी पथकांचे प्रमुख अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी लागणाऱ्यां वाहनांची पुर्तता करणे शक्य झाले नाही. यामुळे संबंधीत मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अखेर वाहने भाड्याने घेण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त अन्यही कामांसाठी वाहनांची श ...
Maharashtra Election 2019: भाजपा सरकारच्या काळात फसवी कर्जमाफीमुळे राज्यात 16 हजार शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागली. शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारकडे कोणतेही आस्थान नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शर ...
शरद पवार यांना मानणारा जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख असली तरी, काळानुरूप या जिल्ह्यात सेना व भाजपनेही आपली पाळेमुळे खोलवर रुजवली आहेत. अर्थात या पाळेमुळांना वेळोवेळी खतपाणी घालण्याचे काम तत्कालीन कॉँग्रेस व नंतरच्या राष्टÑवादीने केले हे कोणीही न ...