सततचा पाऊस, वादळ यामुळे ऐन मासेमारी हंगामात पारंपारिक मासेमारी करणाराया मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले असुन त्याचा आढावा घेण्यासाठी आज राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी भाईंदरच्या उत्तन भागास भेट दिली. ...
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांना बांधावर मदत दिली पाहिजे, असे मत शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज नाशिक येथे व्यक्त केले. ...
'महा' चक्रीवादळाचे रुपांतर तीव्र चक्रीवादळात झाले असून ६ नोव्हेंबरला मध्यरात्री ते ७ नोव्हेंबरच्या पहाटे दीव ते पोरबंदन दरम्यान गुजरात किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. ...