आयोध्यात दबलेल्या भावनांना एक व्यासपीठ मिळाले आहे. त्यामुळे जगात भारताच्या लोकशाहीचे गुणगाण सुरू झाले. आयोध्येचा निकाल आल्यानंतर गोळी चालवणारे चुकीचे होते हे सिद्ध झालं, असंही योगींनी म्हटले. ...
Devendra Fadnavis नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी पंतप्रधानांनी टीकास्त्र सोडलं होतं. ...