कोरोनाचा धोका असल्याने राज्यातील बहुतांश जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. नवी मुंबईत कळंबोली पोलिसांनी पुण्याकडे जाणारा पनवेल सायन महामार्ग रोखला आहे ...
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आव्हानाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
सध्या मी तुमच्याशी बोलू शकते ही अवस्था पूर्वीपेक्षा दहापटीने चांगली आहे. कोरोनामुळे तिच्यावर काय संकट आलं हे तिच्या अवस्थेकडे पाहून अंदाज लावता येतो. ...