युपी, बिहार, ओरिसा व अन्य राज्यातील या चाळींमध्ये वास्तव्यास होते. भूमाफियांनी कांदळवन नष्ट करून या सरकारी जमिनीवर बिनदिक्कत या ३९ चाळींचे बांधकाम केले होते. त्यातील घरे अल्प किंमतीत या युपी, बिहारमधून आलेल्या रहिवाश्यांना विकून भूमाफिये सध्या फरार आ ...
जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी देशभरात संताप व्यक्त होत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले आहेत. सध्या जेएनयुबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून विद्यार्थीही मोठ्या प्रमाणावर जमले आहेत. ...