राज्यातील ३८ साखर कारखान्यांकडे १,३१,००० ऊसतोड कामगार तात्पुरत्या निवारागृहात आहेत, तर अन्य काही ऊसतोड मजूर कारखाने बंद झाल्यामुळे गावी परतत असताना संचारबंदीमुळे रस्त्यात अडकून पडले आहेत. ...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त सदस्यत्वाचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, त्यासाठी त्यांनी अॅडव्होकेट जनरल यांचा सल्ला मागितल्याची माहिती समोर येत आहे ...
खरं तर आफ्रिकन देशांमध्ये सध्या अतिशय भयावह अशी स्थिती आहे. तिथे कोरोनाचे रुग्ण अतिशय कमी दिसतात. कारण तिथे अजून हजारो, लाखो लोकांचं टेस्टिंगच झालेलं नाही ...
प्रत्येकाने आपल्या घरीच राहावे. गर्दी करू नये. हात, पाय साबणाने स्वच्छ धुतले तर प्रसार थांबवता येईल. आपल्या फुफ्फुसावर परिणाम करणारा हा छोटा जंतू नाकावाटे घशातून प्रवेश करतो ...
नद्या प्रदूषणाचा प्रश्न याहीपेक्षा भयंकर आहे. सरकार कोणाचेही असो, ‘सब घोडे बारा टक्के.’ संकल्प केलेल्या सरकारला प्रदूषित गंगा, यमुना स्वच्छ करता आली नाही; ...
जगातील इतर कोणत्याही देशाद्वारे डब्ल्यूएचओला एवढा निधी प्राप्त होत नाही. दुसºया महायुद्धानंतर डब्ल्यूएचओने जगभरात, विशेषत: अविकसित व विकसनशील देशांमध्ये, रोगराई नियंत्रणात ठेवण्यात ...