महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तमिळनाडू आणि राजस्थानात सगळ््यात जास्त रुग्ण आहेत. शहरांमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, सूरत, अहमदाबाद, बडोदा, इंदूर, जयपूर, चेन्नई, आग्रा, हैदराबाद, कोलकाता आदींचा समावेश आहे. ...
जिल्ह्यात सोमवारी एका दिवसांत १९० रुग्णांची तर नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांच्या आकडेवारी दोन हजार ३७८ इतकी झाली असून मृतांचा आकडा ६७ वर पोहोचला आहे. ...
नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. शहरातील नेरूळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे परिसरात कोरोनाची शंभरी पूर्ण झाली आहे. घणसोलीमध्येही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळू लागले आहेत. ...
हा सर्व खेळाडूंसाठी आव्हानात्मक कालावधी आहे. यावेळी त्यांनी खेळत असायला हवे होते. त्यांनी आपले लक्ष्य निश्चित केले होते. त्यांना आता लक्ष्याचे नव्याने आकलन करण्याची संधी मिळाली आहे. ...
जगभरात आतापर्यंत ४१ लाखापेक्षा अधिक लोकांना लागण झालेला आणि तीन लाखापेक्षा अधिक व्यक्तींच्या मृत्यूचे कारण ठरलेल्या कोरोना व्हायरसमुळे बीडब्ल्यूएफने आॅलिम्पिक क्वालिफायर्ससह आपल्या सर्व स्पर्धा जुलैपर्यंत स्थगित केलेल्या आहेत. ...
एकीकडे कुटुंबाची जबाबदारी पेलताना आणि दुसरीकडे रुग्णांची सेवा करताना मानसिक ताण-तणावालाही या परिचारिकांना नेहमीच सामोरे जावे लागते; मात्र सरकारी आणि सामाजिक सुरक्षितताही नेहमीच वादाची ठरली आहे. ...