राज्यात २२ मार्च ते ९ मे या कालावधीत कलम १८८ नुसार १,०१,३१६ गुन्हे नोंद झाले असून १९,५१३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ८२लाख २७ हजार ७९४ रुपयांचा दंड आकारला आहे. ...
सोमवारी देशात कोरोनाचा एकही नवा रूग्ण आढळलेला नाही. न्यूझीलंडच्या या यशाचे जगभर कौतूक होत आहे. आम्हालाही त्याचा सार्थ अभिमान वाटतोय अशी आॅकलंड येथे स्थायिक असलेल्या शेखर टेके यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केल्या. ...
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून बांग्लादेशात कांदा निर्यात केला आहे. लासलगाव येथून एक मालगाडी ६ मे रोजी निघाली. तर, कांद्याचा दुसरा व तिसरा रेक खेरवाडी व निफाड येथून बांगलादेशातील दरसाना येथे पाठविला गेला. ...
कोविड-१९ साठी २० हजार डबे राखून ठेवल्यानंतर आणि स्थलांतरितांसाठी दररोज चालविण्यात येणाºया ३०० श्रमिक रेल्वेतील उपलब्ध डब्यांचा विचार करून नव्या मार्गांवर सेवा सुरू होईल. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: या निवडणुकीत उमेदवार आहेत. सध्या आपण कोरोनाचा मुकाबला करीत आहोत, अशा परिस्थितीत निवडणूक बिनविरोध व्हायला हवी म्हणून काँग्रेस एकच जागा लढवेल, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना सांगित ...