राज्यात अनेक छोटी हॉटेल्स आहेत, पोळी-भाजी केंद्रं आहेत. खानावळी आहेत. जिथे अगदी माफक दरात 'राईसप्लेट' मिळते अशा हॉटेल्सची, खानावळींची किचन्स सुरु होणं गरजेचं आहे. ...
या अभ्यासानुसार, संक्रमणानंतर केवळ 14 टक्के लोकांमध्येच अधिक प्रमाणावर अँटीबॉडीज तयार होत असल्याचे आढळून आले. तर 40 टक्के लोकांमध्ये मध्यम प्रमाणात अँटीबॉडीज तयार झाल्या. ...
केंद्र सरकारच्या सर्वच कर्मचारी आणि निवृत्ती पेन्शनधारकांना मिळणाऱ्या पगारीत जुलै २०२१ पर्यंत कुठलिही वाढ होणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. ...