नवे वनमंत्री संजय राठोड यांनी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या सर्व प्रकारच्या बदल्यांवर यापुढे मंत्रालयीन स्तरावरुन नियंत्रण करण्याचे आदेश काढा, असे पत्रच काढले आहे. ...
शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी असे तीन पक्षांचे सरकार स्थापन करावे, असा प्रस्ताव शिवसेनेने २०१४ मध्येच दिला होता, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यानंतर राजकीय वादळ उठले आहे. ...
अहमदनगर जिल्ह्यातील जलयुक्त शिवारची कामे, टँकर पाणीपुरवठा, तसेच चाराछावण्यांमध्ये अनियमितता झाल्याची तक्रार आ. रोहित पवार यांनी केली असून, त्याची चौकशी सरकार पातळीवर करू, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ...
बीआयएस हॉलमार्कची १४, १८ आणि २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी मानके ठरवण्यात आली आहेत, मात्र सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर २० कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा साठा शिल्लक असल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. ...
राज्य सरकारे या कायद्याची अंमलबजावणी करण्यास नकार देऊ शकतात का, यावरून काँग्रेस पक्षाच्या विविध नेत्यांच्या वक्तव्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसत आहे. ...
मुजफ्फरपूर (बिहार) येथील निवारागृहातील (शेल्टरहोम)अनेक मुलींच्या लैंगिक छळाच्या खटल्यात दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी ब्रजेश ठाकूर आणि इतर १८ जणांना दोषी ठरवले. ...